मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपचं मिशन १५०

मुंबई : भाजपने राज्य कार्यकारिणीत बदल केल्यानंतर आता मुंबई कार्यकारिणीतदेखील बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याकरता भाजपने मिशन १५० ची घोषणा केली आहे. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे.


आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २२७ पैकी १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच दृष्टीने येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारिणीत बदल करण्यात येणार आहेत.


महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांवर बदली केली जाणार आहे. पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख या पदांवरील अकार्यक्षम पदाधिका-यांना बदलण्यासोबतच गरज पडल्यास वॉर्ड व जिल्हाध्यक्षदेखील बदलण्यात येतील.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित