मुरबाड मध्ये उष्णता पारा गेला ४४ अंश वर!

  243

मुरबाड(प्रतिनिधी): मुरबाड तालुक्यात ग्रामीण व शरीर भागात एप्रिल महिना अर्ध्याहून पुढे गेला असून मे आणि जून महिने म्हणजेच अजूनही दोन महिने अद्याप शिल्लक आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे आजचा मुरबाडचा उष्णता पारा ४४ अंशवर गेला आहे. त्यामुळे हा ४४अंश पा-याची मुरबाडच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद झाली आहे.


नागरिकांनी शक्यतो आपली महत्त्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडावे, अशा सतत शासन सूचना देत असतात. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजाराला कारणीभूत होतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घेऊनच घराबाहेर पडावे तसेच काम असेल तर सकाळीच उरकून घ्यावे तसेच दुपारी १ते ५ वाजेपर्यंत घर सोडू नये अशा प्रकारची सुचना दिल्या जात आहेत. काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी एक वाजता ५ वाजेपर्यंत उन्हाचा तडाका प्रचंड असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत