मुरबाड(प्रतिनिधी): मुरबाड तालुक्यात ग्रामीण व शरीर भागात एप्रिल महिना अर्ध्याहून पुढे गेला असून मे आणि जून महिने म्हणजेच अजूनही दोन महिने अद्याप शिल्लक आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे आजचा मुरबाडचा उष्णता पारा ४४ अंशवर गेला आहे. त्यामुळे हा ४४अंश पा-याची मुरबाडच्या इतिहासात पहिल्यांदा नोंद झाली आहे.
नागरिकांनी शक्यतो आपली महत्त्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडावे, अशा सतत शासन सूचना देत असतात. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजाराला कारणीभूत होतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घेऊनच घराबाहेर पडावे तसेच काम असेल तर सकाळीच उरकून घ्यावे तसेच दुपारी १ते ५ वाजेपर्यंत घर सोडू नये अशा प्रकारची सुचना दिल्या जात आहेत. काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी एक वाजता ५ वाजेपर्यंत उन्हाचा तडाका प्रचंड असतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या जात आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…