महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटली

  237

अलिबाग (प्रतिनिधी) : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा १६ एप्रिल रोजी पार पडला. तथापि या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात दुर्दैवाने ९ महिला व ४ पुरुष असे एकूण १३ श्री सदस्य मृत्यमुखी पडले, तर १२ व्यक्ती रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. ३५ व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.


सर्व मृतांमध्ये तुळशीराम भाऊ वागड, जयश्री जगन्नाथ पाटील, महेश नारायण गायकर, कलावती सिद्ध्रराम वायचाळ, मंजूषा कृष्णा भोंबडे, भीमा कृष्णा साळवी, सविता संजय पवार, स्वप्नील सदाशिव केणी, पुष्पा मदन गायकर, वंदना जगन्नाथ पाटील, मीनाक्षी मोहन मेस्त्री, गुलाब बबन पाटील, विनायक हळदणकर यांचा समावेश असून, त्यांची ओळख पटली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण