कोलकाता (वृत्तसंस्था) : आपल्या आवडत्या संघाने विजेतेपद पटकावण्यासाठी त्यांचे चाहते काय काय निश्चय करतील सांगता येत नाही. आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याशिवाय लग्नच करणार नाही, असे एका चाहतीने ठरवले आहे. या आशयाचे पोस्टर एका चाहतीने कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान गुरुवारी स्टेडियममध्ये झळकावले. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही चषक उंचावता आलेला नाही. प्लेऑफमध्ये अनेकदा पोहचूनही आरसीबीला ट्रॉफी उंचावता आलेली नाही. आरसीबीच्या कट्टर चाहत्यांच्या मनात ही खल कायम आहे. यंदाच्या हंगामाला अलिकडेच सुरुवात झाली असून यंदा तरी आरसीबीने हा दुष्काळ संपवावा अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…