भाईंदर : भाईंदर येथील उत्तन परीसरातील पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तन परिसरात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पहिले होते. वन विभागाला तशी माहिती सुध्दा दिली होती. वन विभागाने काही ठिकाणी सापळे लावले होते. बिबट्याच्या दहशतीने गावकऱ्यांनी सुध्दा सापळा लावला होता. अखेर शुक्रवारी पहाटे पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…