भाईंदर येथील उत्तन भागात बिबट्या जेरबंद

भाईंदर : भाईंदर येथील उत्तन परीसरातील पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून उत्तन परिसरात बिबट्या फिरत असल्याचे अनेकांनी पहिले होते. वन विभागाला तशी माहिती सुध्दा दिली होती. वन विभागाने काही ठिकाणी सापळे लावले होते. बिबट्याच्या दहशतीने गावकऱ्यांनी सुध्दा सापळा लावला होता. अखेर शुक्रवारी पहाटे पालखडी गावात गावकऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई