नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. श्वास घेण्याचा त्रास, ताप किंवा खोकला ५ दिवसांपेक्षा अधिक काळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
पुन्हा एकदा मास्क वापरण्यास सुरूवात करावी. सुरक्षित अंतर ठेवावे, शरीराचे तापमान, ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करा, व्हायरल फ्लू आल्यास स्वत: कोणतीही औषधे घेऊ नका. कोरोनाशिवाय इतर कोणत्या विषाणूचा संसर्ग आहे का? याची खात्री करा. गंभीर लक्षण, उच्च ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या आहेत. केंद्राने महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला पत्र लिहून अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…