श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात महिला टी-२० विश्वचषक

पार्ल (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील दारूण पराभवामुळे महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला. बोलँड पार्कवर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १६२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ६० धावांवर आटोपला.


दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका या दोघांचे ४ सामन्यांनंतर प्रत्येकी ४ गुण आहेत. परंतु, न्यूझीलंडचा रनरेट चांगला आहे. सध्या गटात दक्षिण आफ्रिकेचेही ४ गुण आहेत, मात्र त्यांचा १ सामना शिल्लक आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे. दक्षिण आफ्रिका जिंकल्यास ऑस्ट्रेलियासोबत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.