Photo Gallery: थायलंडहून भगवान बुद्धांच्या अस्थी घेऊन आलेल्या भिक्खूंचे स्वागत



१. थायलंड येथील सुमारे ११० भिक्खूंचा संघ तसेच त्यासोबत भारतातील भिक्खू संघ आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन परभणी येथून शहरात आले होते.



२. यावेळी ‘बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि’च्या घोषाने वातावरण बुध्दमय झाले. मोठ्या संख्येने उपासकांनी या कलशाचे दर्शन घेतले.



३. शहरातील मुख्य रस्त्यावर रांगोळीसह फुलांचा वर्षाव करीत जागोजागी धम्मपदयात्रेचे धम्म उपासकांनी अभूतपूर्व स्वागत केले.



४. याप्रसंगी उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत सकाळपासून अस्थिकलश आणि पदयात्रेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.



५. थायलंडहून भगवान बुद्धांच्या अस्थी घेऊन आलेले ११० बौद्ध भिक्खू मुंबईतील चेंबूर येथे भगवान बुद्धांना आदरांजली अर्पण करण्यासाठी चैत्यभूमीकडे निघाले असता, हजारो बौद्ध भाविकांनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. (छायाचित्र अरुण पाटील)

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.