आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला नाही

औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झालेलाच नाही असा दावा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातील महालगाव यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र दानवे यांचा हा दावा खोटा असून असा काही प्रकार महालगावमध्ये घडला नाही. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर काही प्रमाणात गोंधळ झाला त्यात माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला, असा दावा औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतात; दरेगावात स्वतःच्या हाताने लावली ३००० स्ट्रॉबेरी रोपे अन् म्हणाले, 'माझे पाय'...

सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यादरम्यान राजकीय

‘टेस्ला मोमेंट’ चाकणमध्ये सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यात बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण पुणे : बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या

रास्तभाव धान्य दुकानातून धान्य उचला

२० तारखेपर्यंत घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन अलिबाग : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत

जिल्ह्यातील आशा सेविकांचे ४ महिन्यांपासून रखडले मानधन

अलिबाग : शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत रात्रीचा दिवस काम

राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव

“कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” - एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसैनिकांचा उत्साह पाहून महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकणारच, ही काळ्या दगडावरची