आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला नाही

  96

औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झालेलाच नाही असा दावा औरंगाबाद पोलिसांनी केला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातील महालगाव यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र दानवे यांचा हा दावा खोटा असून असा काही प्रकार महालगावमध्ये घडला नाही. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर काही प्रमाणात गोंधळ झाला त्यात माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी झाला, असा दावा औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला