'या' भारतीय क्रिकेटपटूंचे प्रेम झाले सफल

भारतीय क्रिकेटपटूंचा आता जगातील टॉप सेलिब्रिटींमध्ये समावेश होतो. भारतीय क्रिकेटमधील बहुतेक स्टार्सचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. गेल्या वर्षी तसेच या वर्षी लग्नबंधनात अडकलेल्या क्रिकेटर्सची लव्ह स्टोरी घेऊया जाणून.




युझवेंद्र चहल
आयपीएल २०२० पूर्वी, युझवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबतच्या त्याचे नाते जाहिर केले. धनश्रीने आपल्या प्रियकराला सरप्राईज करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा प्रवासही केला. भारताच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यानंतर, चहल भारतात परतला आणि २२ डिसेंबर रोजी लग्न केले.




हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्याने १ जानेवारी २०२० रोजी त्याच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना सुखद धक्का दिला. पांड्याने दुबईमध्ये सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविक सोबतच्या एंगेजमेंट व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर लवकरच, हे जोडपे भारतात परतले आणि हार्दिकने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. लॉकडाऊनच्या काळात हार्दिकने तिच्याशी लग्न केले. या जोडप्यासा अगस्त्य नावाचा मुलगा आहे.




जयदेव उनाडकट
जयदेव उनाडकट हा डावखुरा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मोजक्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. जयदेव उनाडकटने २ फेब्रुवारी २०२१ रोजी रिनी कांटारियासोबत लग्न केले. त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्ती आयपीएल २०२० नंतर मायदेशी परतला तेव्हा त्याने त्याची जूनी मैत्रीण नेहा खेडेकरशी लग्न केले. चेन्नईमध्ये एका शानदार सोहळ्यात दोघांचे लग्न झाले.

विजय शंकर
विजय शंकर याने २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. दुर्दैवाने, स्पर्धेदरम्यान विजयला त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्यामुळे २०२१ सालची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीही तो मुकला. शंकरने २०२१ च्या सुरुवातीला त्याची फिओन्से (साखरपुडा झालेली) वैशाली विश्वेश्वरनशी लग्न केले.

के एल राहुल
के एल राहुल आणि आथिया शेट्टी या वर्षी जानेवारीला लग्नबंधनात अडकलेच. त्यांच्या चाहत्यांना दोघांच्याही लग्नाची प्रतीक्षा होती. आथिया शेट्टी ही सिनेकलाकार सुनी शेट्टी याची मुलगी आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५