Nitin Gadkari : नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली; भाषण सुरु असताना चक्कर

सिलिगुडी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची अचानक मंचावर तब्येत बिघडली. कार्यक्रम सुरु असतानाच त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला आहे. कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तातडीने डॉक्टरांना बोलवण्यात आले आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील डागापूरमधील कार्यक्रमाला सिलीगुडीतील दगापूर येथे कार्यक्रमादरम्यानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले.यावेळी उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आहेत.



Meta : संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती


गडकरी यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचीही माहिती आहे. अस्वस्थ जाणवू लागल्यानंतर गडकरींवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना आराम करण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या