डॉ. लीना राजवाडे
वाचक हो, मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याचेवर आपला हा जीव अवलंबून आहे, अशा रक्ताची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हेही समजले पाहिजे. या लेखात निसर्गातील कोणते बदल सजग राहून तसा आहार विहार ठेवल्याने हे साधता येऊ शकते ते पाहू.
निसर्ग स्वतःहून खरं तर हा समतोल बिघडू न देण्यासाठी आपले कालचक्र अजून तरी बरेच अंशी प्रयत्नशील असतो. शास्त्रात सांगितलेले ऋतुचर्येतील आहार-विहारातील नियम जो मनुष्य सांभाळून आचरण करतो, त्याला ऋतुनुसार कमी-जास्त होणारे वातादी दोष उपद्रव स्वरूप ठरत नाहीत. हे या लेखात पुन्हा सांगण्याचे कारण, रक्ताला संकटात टाकणारे, वातावरणातील बदल हे आपल्या नियंत्रणात नाहीत. तरी आपले खाणे-पिणे तरी नक्कीच आपल्याला नियंत्रणात आणता येते. गरज आहे ते समजून करण्याची. पावसाळा अजून काही काळ असेल, साधारणपणे परतीचा पाऊस असे म्हटले तरी हळूहळू ऊन देखील कडक होऊ लागले आहे. हवा गरम होऊ लागली आहे. थोडक्यात ऋतू संधिकाल सुरू झाला आहे. पावसाळा संपून शरदाची चाहूल लागते आहे. संधिकालात पावसाळ्यातील ऋतुचर्या ठेवायचीच आहे, हळूहळू पित्तकाल जवळ येणार आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. आता शरद ऋतूतील हितकर गोष्टी कोणत्या हे समजावून घेऊ.
तेव्हा वाचक हो, आपण सारे, शरद ऋतुचर्या सांभाळत, कोजागरी पौर्णिमेला शरदातील चांदण्याचा आनंद नक्की घ्याल, याची खात्री वाटते.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…