भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक

  69

मुंबई : गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र कॅबचे आणि टॅक्सीचे भाडे अजूनही वाढवण्यात आलेले नाही. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सीच्या भाड्यात सुधारीत भाडेवाढ लागू करावी अशी मागणी टॅक्सी संघटनेकडुन करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.


आता भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.


टॅक्सी चालक आणि रिक्षाचालक यांनी राज्य सरकारने भाडेवाढीच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबईत प्रति किलोमीटरसाठी २५ रुपये दर आहे, त्यामध्ये १० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी करत टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी