मुंबई : अशा प्रकारच्या धमक्यांना गांभिर्याने घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
अनेकदा अशा धमक्या येतात, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती, त्याच्या खोलात गेल्यानंतर ते माथेफीरू विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. धमकी ही गांभिर्याने घेतली पाहीजे. आपली पोलिस यंत्राणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्राने देखील यामध्ये लक्ष देऊन गांभिर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकार घेईल अशी अपेक्षा करुया, असे अजित पवार म्हणाले.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…