पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३,६०० रुपये मदत

  85

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.


एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत पूरग्रस्तांना केली जाणार आहे. तसचे, एनडीआरएफच्या निकषानुसार पूर्वी २ हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई दिली जात होती, त्यातही आता ३ हेक्टरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास १५ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष बाब म्हणून एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. पूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६,८०० रुपये दिले जात होते. आता सरकारच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्तांना १३,६०० रुपये हेक्टरी मदत मिळेल.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण