
राकेश अस्थाना यांची जागा घेतील. १९८८ च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे आयपीएस संजय अरोरा हे आयटीबीपी चे महासंचालक देखील राहिले आहेत. संजय अरोरा यांनी १९९७ ते २००० या काळात उत्तराखंडमधील मातली इथे आयटीबीपीच्या बटालियनचे नेतृत्व केले आहे.
संजय अरोरा यांनी तामिळनाडू पोलिसांत विविध पदांवर काम केले. ते विशेष टास्क फोर्सचे पोलिस अधीक्षक (एसपी) होते. जिथे त्यांनी वीरप्पन टोळीविरुद्ध महत्त्वपूर्ण यश मिळवले. शौर्याबद्दल अरोरांना मुख्यमंत्री शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे.