सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात मुख्य धबधब्यात पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंदाजे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन यशवंत चव्हाण, वय २८ वर्षे, रा. कापडपेठ, ता. जि. सांगली, असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहन चव्हाण आपल्या मित्रांसमवेत सांगलीहून वैभववाडी तालुक्यातील वेंगसर येथे त्यातील एका मित्रांच्या नातेवाईकांकडे चालला होता. दरम्यान भुईबावडा घाटातून येत असताना मुख्य धबधब्यात आनंद लुटण्यासाठी मयत रोहन चव्हाण धबधब्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. यावेळी पाऊस मोठा सुरू होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्यानजिकच मोरी असल्याने मोरीतून पाय घसरून मयत चव्हाण दरीत कोसळल्याने जागीच दुर्दैवी अंत झाला.
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…
मुंबई : महारेराने व्यापगत प्रकल्पांना पाठवलेल्या नोटिसेसला प्रतिसाद म्हणून ३६९९ प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाले…
नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला…
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…