भुईबावडा घाटात धबधब्यात पाय घसरुन सांगलीच्या तरुणाचा मृत्यू

  166

सिंधुदुर्ग : भुईबावडा घाटात मुख्य धबधब्यात पाय घसरून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंदाजे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. रोशन यशवंत चव्हाण, वय २८ वर्षे, रा. कापडपेठ, ता. जि. सांगली, असे मृत तरुणाचे नाव आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मयत रोहन चव्हाण आपल्या मित्रांसमवेत सांगलीहून वैभववाडी तालुक्यातील वेंगसर येथे त्यातील एका मित्रांच्या नातेवाईकांकडे चालला होता. दरम्यान भुईबावडा घाटातून येत असताना मुख्य धबधब्यात आनंद लुटण्यासाठी मयत रोहन चव्हाण धबधब्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. यावेळी पाऊस मोठा सुरू होता. पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्यानजिकच मोरी असल्याने मोरीतून पाय घसरून मयत चव्हाण दरीत कोसळल्याने जागीच दुर्दैवी अंत झाला.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण