मुंबई : आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळे चांगलेच होणार असे वक्तव्य केले. दरम्यान, यावर भाजप नेते निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.
तीस वर्ष जे शिवसेनेत आहेत तेच आता त्या आमदारांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेंग्विन ने दाखवला, याचा बाजार लवकरच उठणार आणि भर रस्त्यात उठणार. अशा प्रकारचे ट्वीट निलेश राणेंनी केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…