राज्यात दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाचे १६,३७० रुग्ण सक्रिय असून राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी ही २,९४६ एवढी आहे. तर रविवारी राज्यात कोरोनाचे दोन रुग्ण दगावले असल्याचेही सांगण्यात आले. राज्यातील सगळ्यात जास्त आकडेवारी ही मुंबई शहरात असून १०,८८९ रुग्ण हे एका मुंबईत आहेत, तर याआधी १९,५७३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४३२ जणांना डिस्जार्ज मिळाला आहे.


राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २९४६ नवे रुग्ण राज्यात झाले आहे. तर आरोग्य विभागाने ८,१३,२१,७६८ रुग्णांची टेस्ट केली होती. त्यापैकी ७९,१०,५७७ रुग्णांची टेस्ट ही पॉझिटीव्ह आली आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आले आहे.


राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १६,३७० इतकी झाली आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त ही मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही ही संख्या मोठी वाढत आहे. मुंबईनंतर ठाण्याचा कोरोना रुग्णांमध्ये क्रमांक लागत असला तरी, त्यानंतर पुण्याचा नंबर लागत आहे. आजचा पुण्यातील आकडा ११२८ इतका आहे.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती