१८ जूनपासून बारावीच्या गुणपत्रिका शाळा महाविद्यालयातून मिळणार

अमरावती (हिं.स.) मार्च, एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ८ जूनला ऑनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि तपशीलवर गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण विभागातील पाचही जिल्ह्यात १८ जूनपासून संबंधित शाळा-महाविद्यालयात होणार आहे.


विभागातील पाचही जिल्ह्यांतील बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण करण्याबाबतचे नियोजन शिक्षण मंडळाने केले आहे.यानुसार १७ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत जिल्ह्यातीलमहाविद्यालयांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या महाविद्यालयांच्या अभिलेखांचे वितरण मंडळाने नेमून दिलेल्या केंद्रावर केले जाणार आहे.


त्यानंतर सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत १८ जूनला दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरणकरताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत