मुंबई (प्रतिनिधी) : अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे बांद्रा पश्चिम येथील दैनिक प्रहारच्या कार्यालयात शनिवारी अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजेच “आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड” या शिबिर पार पडले. सुमारे १०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
फाऊंडेशनचे प्रमुख अश्विन यांच्या मते,”भविष्यात आरोग्यासंबंधी कोणतीही सेवा / सुविधा उपलब्ध करून घ्यायची असेल तर आभा कार्ड हे अनिवार्य असणार आहे. त्या आनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला “आभा” प्रकल्प हा एक स्तुत्य आणि संयुक्तिक प्रकल्प आहे.” अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन हे सातत्याने मुंबईत विविध ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे.
या कार्याची समाजातील मान्यवरांनी दखल घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे. अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन हे आपल्या कुशल नेतृत्वाने आणि पुढाकाराने समाजातील तळागाळातील घटकांसाठी अनेक केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवत आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…