मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्यात आज अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. मात्र, मुंबईत काही ठिकाणी मशिदींवरील भोंगे सुरूच होते. त्यापार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाने अशा १३५ मशिदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील अनेक मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळत आज पहाटेच्या पहिल्या अजानवेळी भोंगे बंद ठेवले. मात्र, काहींनी आदेश न जुमानता भोंग्यांवरून अजान दिली. यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…