मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर राज्यात आज अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. मात्र, मुंबईत काही ठिकाणी मशिदींवरील भोंगे सुरूच होते. त्यापार्श्वभूमीवर आता गृहमंत्रालयाने अशा १३५ मशिदींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील अनेक मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळत आज पहाटेच्या पहिल्या अजानवेळी भोंगे बंद ठेवले. मात्र, काहींनी आदेश न जुमानता भोंग्यांवरून अजान दिली. यावर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे.
मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…
मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…