मुंबई : मनसेने उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचे आयोजन केले होते. त्यासंबंधित आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आता अचानक मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
उद्या रमजान ईद या मुस्लिमांच्या सणात व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मनसेचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…