पास सेवा केंद्रावर सुविधांअभावी दिव्यांग त्रस्त

  80

नवी मुंबई (प्रतिनिधी) : पालिका परिवहन उपक्रमाकडून तुर्भे आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पास सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली. पण या ठिकाणी पास काढण्यासाठी आलेल्या घटकांना बसण्यासाठी आसरा नसल्याने त्रासाचा सामना करावा लागत आहे.


उन्हापासून सुरक्षा मिळावी व बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिक करत आहेत. आसन व्यवस्था नसल्याने दिव्यांगांना ताटकळत उभे राहावे लागते. आताच्या घडीला उन्हाच्या झळांमुळे दिव्यांग नागरिक कासावीस होत आहेत. पावसाळ्यातही दिव्यांग नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. यासाठी सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी दिव्यांग करत आहेत.


स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक देखील येथे पास काढण्यासाठी येत असतात. त्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.


मी चाळीस टक्के अस्थिव्यंग दिव्यांग आहे. मी स्वतः पास काढण्यासाठी गेले होते. पास काढताना फोटो काढला जातो. त्यामुळे पास काढताना स्वतः हजर राहावे लागते. त्यावेळी भर उन्हात उभे राहावे लागले व पास काढायला लागला.


- पी. टी. भालेकर, दिव्यांग

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र