मुंबई : “जे कुठेच नाहीत, ज्यांनी आपला पक्ष दुसऱ्याला चालवण्यासाठी दिला आहे त्यांच्याबद्दल काय बोलणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. युवासेनेने महाराष्ट्रभर महागाईविरोधात थाळीनाद केला हे मनसेला दिसलं नाही. वसुली, कमिशन हा जो कांगावा सुरु आहे…. त्यांना वाटतं सारखं बोललं की ते लोकांना खरं वाटेल. मनसे आणि त्यांचे नेते लोकांसमोर उघडे पडले आहेत. लोकांना हे आपली भूमिका दर चार वर्षांनी बदलतात हे माहिती पडलं आहे. रंग बदलणे, झेंडे बदलणे सुरु आहे त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही,” अशी टीका करत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी संदीप देशपांडेंना उत्तर दिले.
यावर संदीप देशपांडे यांनी ही वायफळ बडबड असल्याची टीका केली. यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नाहीत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…