अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण माने या सोंगाड्यावर कारवाई करा - चित्रा वाघ

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेते किरण माने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याने आपल्याला मालिकेमधून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला. यानंतर काही जण किरण माने यांना पाठिंबा देत आहेत. तर, काही जण त्यांच्यावर टीकाही करत आहे.


https://twitter.com/ChitraKWagh/status/1482926029052452867

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं.. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व पीएम वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत.


कोण आहेत मानेचे बोलवते धनी ??


या सोंगाड्यावर कारवाई करा..


शिक्षा झालीचं पाहीजे, अशी पोस्ट करत चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना