
या पाचही विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून अविष्का घरत, ओमकार काळे, सत्यवान धापते, साईराज बैलकर, शिवराज पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले.
यावेळी मार्गदर्शक दळवी, पडळकर, ईशा सावंत, अलका चव्हाण, मुख्याध्यापिका सुमित्रा पाटील आदी उपस्थित होते.