नवी दिल्ली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, हजारो लेकरांची माय सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताईंच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, समाजासाठी त्यांनी केलेल्या या उदात्त सेवेबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल, असे म्हटले आहे.
डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुले चांगल्या दर्जाचे जीवन जगू शकले आहेत. त्यांनी उपेक्षित समुदायांमध्येही खूप काम केले. त्यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असे ट्विट् करत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…