पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघात (India vs South Africa) सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन मैदानात हा सामना सुरु असून पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 272 धावा केल्या. पण दुसऱ्या दिवशी ही आघाडी वाढवता आली नाही कारण पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळच होऊ शकला नाही. आता तिसऱ्या दिवशीचा खेळ होईल का? आणि कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तिसऱ्या दिवशी पाऊस न होण्याची दाट शक्यता असली तरी भारतीय खेळाडूंना एक मोठी धावसंख्या उभी कऱण्यासाठी काहीसा वेगवान आणि सावध खेळ दाखवणं गरजेचं आहे. आता कसोटीचा एक दिवस वाया गेल्याने भारताला वेगवान खेळ दाखवून विजय मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे