शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार संमेलनाचा समारोप

  59

नाशिक:  कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्द चपळगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.



संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खजूर गार्डन येथे सकाळी ९ वाजता बालसाहित्य समजून घेऊया बदलत्या काळातील बालसाहित्य संवाद


१० वाजता मुलांशी गप्पा गोष्टी (साहित्यिक प्रश्न)



१०.३० वाजता बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास



११.३० वाजता खगोल ते भूगोल



दुपारी १२ वाजता कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान



दुपारी १ वाजता बालसाहित्य समारोप कार्यक्रम



सकाळी ११ वाजता फार्मसी बिल्डिंग येथे



ऑनलाइन वाचन वाङ्ममय विकासाला तारक की मारक परिसंवाद



दुपारी १ वाजता इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये


साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड परिसंवाद



रात्री ८ ते १० जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम



मुख्य मंडपतील कार्यक्रम



सकाळी ९.३० वाजता शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने राजसत्तेचा निर्दयीपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.



सकाळी ११.३० वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती १५१ वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्प परिसंवाद



दुपारी १.३० वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण परिसंवाद



सायंकाळी ४ वाजता समारोप कार्यक्रम



आदी कार्यक्रम संपन्न होणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी