‘डरपोक सरकार’

  47

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारने पुढचे पाऊल टाकले. यावेळी दोन्ही सभागृहांत चर्चेची मागणी करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ‘डरपोक सरकार’ असा उल्लेख करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.


केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले. त्यावर विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली. त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संसदेत एमएसपीवर चर्चा होऊ दिली नाही. बळीराजा शहीद झाला त्याबाबत चर्चा टाळण्यात आली. लखीमपूर प्रकरणात केंद्रातील मंत्र्याला हटवण्याबाबत सरकारला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राहुल यांनी आपला संताप व्यक्त केला.

Comments
Add Comment

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकांचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे