नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानुसार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारने पुढचे पाऊल टाकले. यावेळी दोन्ही सभागृहांत चर्चेची मागणी करत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ‘डरपोक सरकार’ असा उल्लेख करत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले. त्यावर विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळण्यात आली. त्यावर राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संसदेत एमएसपीवर चर्चा होऊ दिली नाही. बळीराजा शहीद झाला त्याबाबत चर्चा टाळण्यात आली. लखीमपूर प्रकरणात केंद्रातील मंत्र्याला हटवण्याबाबत सरकारला काही बोलायचे नाही, अशा शब्दांत राहुल यांनी आपला संताप व्यक्त केला.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…