मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या हे बुधवारी अमरावतीला जाणार आहेत. मात्र अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
संचारबंदी असल्याने सोमय्या यांना अमरावतीला येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यांना तशी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
मात्र नोटीस मिळाल्यानंतर देखील सोमय्या आपल्या दौऱ्यावर ठाम असून, मी अमरावतीला जाणारच असे त्यांनी म्हटले आहे.
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…