बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण करा

  47

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेले अनेक दिवस एसटी कामगार आंदोलन करत आहेत. दरम्यान आता बेस्ट कृती समितीने देखील बेस्टच्या महापालिकेतील विलीनीकरणाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. २०१९ मध्ये देखील बेस्ट कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.


बेस्ट महापालिकेत सामील व्हावी ही बेस्ट कृती समितीची मागणी आहे. बेस्ट महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी बेस्ट समिती आणि पालिका सभागृहाने एकमताने ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पण राज्य सरकारने अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा बेस्ट कृती समितीने राज्य सरकारला आठवण करून दिली आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री