मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी गेले अनेक दिवस एसटी कामगार आंदोलन करत आहेत. दरम्यान आता बेस्ट कृती समितीने देखील बेस्टच्या महापालिकेतील विलीनीकरणाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. २०१९ मध्ये देखील बेस्ट कर्मचाऱ्यांकडून विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.
बेस्ट महापालिकेत सामील व्हावी ही बेस्ट कृती समितीची मागणी आहे. बेस्ट महापालिकेत विलीनीकरण करण्यासाठी बेस्ट समिती आणि पालिका सभागृहाने एकमताने ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे. पण राज्य सरकारने अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा बेस्ट कृती समितीने राज्य सरकारला आठवण करून दिली आहे.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…