सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी


आमदार नितेश राणे यांचे आवाहन




मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांचे भांडवल करून शुक्रवारी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेली दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.


त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावती, नांदेड, मालेगावात पडसाद


राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तसेच, मालेगावमध्ये पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरी मोर्चा निघतो, दगड फेकले जातात, ताकद दाखवली जातेय.


महाराष्ट्रात हिंदूंना घाबरवलं जातंय आणि महाराष्ट्र सरकार गप्प आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाहीत, तर हिंदूंचेही मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही आ. राणे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय