Video : भाषण की रडगाणे?

  69


बाळासाहेबांनी विचारांचे सोनं लुटले हे महाराष्ट्र लुटायला निघालेत




मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टीकेचा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायचे. मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1449246714888482816


ते मुख्यमंत्र्यांसारखे कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अंगी असावे लागतात, तसे गुण त्यांच्यामध्ये नाहीत. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या विचारांची मर्यादाच तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरे काही बोलू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.


दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते? नेहमीची किर-किर, आदळ-आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो! बरे झाले असते महाराष्ट्र वाचला असता, असे सांगून, चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/TV9Marathi/status/1449298861571280900

Comments
Add Comment

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत

यंदा १.५ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण

मुंबई : यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी

ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी